- Home »
- Gulabrao Patil
Gulabrao Patil
जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले; गुलाबरावांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने मोठा राडा
या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला
मोठी बातमी ! मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर, बावनकुळेंकडे महसूल खातं
Maharashtra Portfolio Allocation : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
खातेवाटप का रखडलं, मंत्र्यांना खातं कधी मिळणार? शिंदे गटाच्या मंत्र्यांचं मोठं विधान
खातेवाटप का रखडलं, याचं उत्तर पाटील यांनी दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बावनकुळे, सरनाईक अन् शिरसाट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 3 रिक्षाचालक झाले मंत्री!
Maharashtra Cabinet 2024 : राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 39
जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स
जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
शिंदे गटाच्या नेत्याचं मंत्रिमंडळावर मोठं विधान; गृहखात्याबद्दलही सांगितली आतली गोष्ट
आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
गृहमंत्रीपदावरुन रस्सीखेच! शपथविधा सोहळ्यापूर्वी गुलाबराव पाटलांचे मोठं विधान, ‘गृहखाते शिंदे साहेबांनाच…’
गृहखाते शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
गुलाबरावांनी गुलाबरावसारखे राहावे, जुलाबराव होऊ नये, अजितदादा नसते तर…; मिटकरींचा टोला
गुलाबरावांनी गुलाबराव सारखे राहावे, त्यांनी जुलाबराव होऊ नये, असा टोला अमोल मिटकरींनी गुलाबराव पाटील यांना लगावला.
ठाकरे गटात पडणार फूट? निम्मे आमदार आमच्या संपर्कात.. गुलाबराव पाटलांच्या दाव्याने खळबळ!
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
शिवसेनेतून उपमुख्यमंत्रीपद कोणाला? श्रीकांत शिंदे यांच्यासह ‘या’ 5 नावांची चर्चा
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
