- Home »
- Heat Wave
Heat Wave
कडाक्याचा उन्हाळा डोळ्यांना सांभाळा; जाणून घ्या खास टिप्स, डोळे राहतील सेफ!
उन्हात सनग्लासेस डोळ्यांचे संरक्षण करतात. पण लोकांना माहिती नसते की डोळ्यांसाठी कोणता चष्मा वापरला पाहिजे.
सूर्य आग ओकतोय! विदर्भ, मराठवाडा-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Heat Wave In Vidarbha Yellow Alert in Marathwada Madhya Maharashtra : राज्यात सध्या उष्णतेचा कहर आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave In Vidarbha) आहे. तर मराठवाडा अन मध्य महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील जनता वाढत्या उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा (Maharashtra Temperature) पारा 46 अंश सेल्सिअसच्या […]
उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सावधान! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांतील 96 जिल्ह्यांत येणार उष्णतेच्या लाटा; हवामानाचा विभागाचा इशारा
राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सावधान! विदर्भात येणार उष्णतेची लाट, ‘या’ भागात पावसाच्या सरी; हवामानाचा अंदाज काय?
विदर्भात पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.
सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, ‘या’ भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं.
Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या, मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा चाळीशी गाठणार…
मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.
सावधान! पुढील काही दिवस महत्वाचे, उन्हाचा चटका वाढणार
Maharashtra Weather Update Heat Wave Alert IMD Prediction : राज्याच्या तापमानात कालपासून मोठी घट (Weather Update) झालीय. तर पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज (Heat Wave Alert) आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात कालपासून मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागील दोन […]
Heat Wave In India : 110 मृत्यू, 40 हजारांहून अधिक नागरिकांना स्ट्रोक; काळजी वाढवणारी माहिती समोर
भारतात भारतात उष्णतेची लाट कायम असून मागील तीन महिन्यांत अनेकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तशी माहिती आरोग्य मंत्रालयातून समोर आली आहे.
