1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत.
EX MLA Vijay Kale यांनी अतिवृष्टी झाली की पुणं का बुडतं? याची विविध कारण सांगत प्रशासनावर टीका देखील केली.
Heavy rain मुळे धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. मात्र पाऊस अन् धरणसाठा मोजण्याचं गणित नेमकं काय? पूर रेषा कशा आखतात जाणून घेऊ...
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे
उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच काही तालुक्यांमध्येही शाळा बंद राहणार आहेत.
Ahmednagar ला पुणे आणि नाशिकच्या धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होतो. यासाठी नगरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. - अजित पवार
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.