Asia Cup 2025 Ind Vs Pak : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावर (India vs Pakistan) काम करत भारतीय संघाची तक्रार केली आहे.
मैदानाबाहेरचा आणखी एक सामना भारताने जिंकला. चला तर मग जाणून घेऊ की सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं.
देशभरातून होत असलेला विरोध पाहता टीम इंडियाच्या गोटातूनही या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
सामन्याआधी सराव करताना संघाचा उपकर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या हाताला मार लागला.
तिकीट विक्री थंड, सराव पाहण्यासाठीही लोकांचा दुष्काळ. भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ संपली, सराव सामन्यासाठीही लोक येईनात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India vs Pakistan) सामन्याची तिकीटे ब्लॅक मार्केटमध्ये तब्बल 15 लाख रुपयांत विकली जात आहे
पाकिस्तान भारताबरोबर सामन्याचे अंक (Points) शेअर करण्यास तयार नाही. भारताने खेळण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2025 च्या आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
India rejects Tribunal Decision On Indus Waters Treaty With Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. हे न्यायाधिकरण 1960 च्या सिंधू जल करारांतर्गत (Indus Waters Treaty) स्थापन करण्यात आले होते. परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचे उल्लंघन (India rejects Tribunal Decision) असल्याचे म्हटले […]