चार दिवसांच्या 2 सामन्यांमध्ये विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे. तर साई सुदर्शन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने (IND vs SA) दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.
टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 11 धावांनी पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ करत आफ्रिकेचा पराभव केला.
बक्षीस म्हणून मिळालेले अडीच कोटी रुपये घेण्यास भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने नकार दिला.
दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनेही निवृत्ती घेतल्याची होती. मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे स्वतः मिलरनेच स्पष्ट केले आहे.
विश्वचषक जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं.
विश्वचषकाच्या विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला याची माहिती घेऊ या.
भारताने अत्यंत थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरले.
कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल.