- Home »
- India Pakistan Tension
India Pakistan Tension
पाकिस्तानचा झेंडा वाचवला, नालासोपारा पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या
Police arrested three who threatening citizens of Nalasopara protesting against Pakistani : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan War) काही कठोर पावले उचलली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे समाविष्ट आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननेही (Pakistan) काही घोषणा केल्या आहेत. दरम्यान […]
VIDEO : पाकिस्तानला भारतीय नौदलाचा ‘अलर्ट’? अरबी समुद्रात क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र चाचण्या
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
“गृहमंत्री म्हणून सांगतो एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही”; CM फडणवीसांचं मोठं विधान
राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
मोठी बातमी! POK मध्ये इमर्जन्सी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; पाकिस्तानात काय घडतंय?
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
बलूचिस्तान, खैबर पख्तूनख्वा अन् LOC.. तिन्ही बाजूंनी घेरलाय पाकिस्तान
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
“जर भारतानं आमचं पाणी रोखलं तर आम्ही..”, पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांची पोकळ धमकी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
“मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की..” पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रणावरून ट्रोल झाल्यानंतर नीरजचं वक्तव्य
मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही.
मोठी बातमी! एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचेही चोख प्रत्युत्तर; तणाव वाढला
जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
