भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
चीनच्या मीडियानेही पाकिस्तानच्या समर्थनात चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तानसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरली आहे.
India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान […]
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]
Pakistan Internal Security Issues In War With India : भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan Internal Security) सीमेवर आपलं सैन्य तैनात केलंय. परंतु, हे पाऊल पाकिस्तानच्या (Pakistan) अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-एफच्या प्रमुखांनी चिंता व्यक्त केलीय. सीमेवर सैन्य तैनात केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा कमकुवत होईल, त्यामुळे गुन्हेगारी आणि दहशतवाद वाढू शकतो. पाकिस्तान […]
Nationwide Mock Drill : भारतात उद्या (दि.7) होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता चांगलीच वाढली आहे. दरम्यान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशाचं या मॉक ड्रिलकडे (MockDrill In India) लक्ष आहे. हल्ल्याला तोंड देण्यासाठी गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले असून, राज्यात पुणे, मुंबईसह 16 शहरांमध्ये मॉक ड्रील केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.
पाकिस्तान सरकारमधील फेडरल मंत्र्यांचे मानधन 2 लाख 18 हजार रुपयांवरून थेट 5 लाख 19 हजार रुपये करण्यात आले आहे.
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]