किर्गीस्तानी आणि विदेशी विद्यार्थ्यांत कोणत्या तरी किरकोळ कारणावरून धुमश्चक्री उडाली. या हाणामारीत किर्गीस्तानींच्या साथीला इजिप्तचेही काही विद्यार्थी होते.
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
Champions Trophy साठी टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत काहीच ठरलेलं नाही. त्यावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारताला इशारा दिला आहे.
केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
Israel Hamas War गाझापट्टीत इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. या दरम्यान इस्त्रायलचं समर्थन करणाऱ्या भारताने इस्त्रायलला झटका दिला आहे.
What Is Inheritance Tax How It Is Calculated : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र, काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळे अडचणीत सापडली आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकाचा हवाला देत वारसा कराबाबत (Inheritance Tax) भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, नेमका हा कर काय आणि […]
Times 100 Most Influential Peoples List : टाईम मॅग्झिनकडून ( Time magazine ) जगातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची यादी ( Influential Peoples List ) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या दोन व्यक्तींना स्थान मिळाले आहे. ऑलम्पिक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक ( Sakshi Malik ) आणि अभिनेत्री आलिया भट ( Alia Bhat) यांचा यामध्ये समावेश आहे. […]
Rohit Sharma-Virat Kohli opening for India in the T20I World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) मुख्यालयात मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार टी 20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Virat […]
Devendra Fadanvis criticize India Alliance : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) भाजप उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान इंडिया आघाडी ( India Alliance ) आणि राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही सर्वजन स्वतःला इंजिन समजत असलेली विना डब्ब्यांची ट्रेन आहे. ती कुणी दिल्लीकडे तर कुणी बारामतीकडे खेचत […]
नवी दिल्ली : किमान वेतन कायद्याच्या (Minimum wage) जागी केंद्र सरकार 2025 पर्यंत भारतात रहाणीमान वेतन (living wage) संकल्पना लागू करण्याच्या तयारीत आहे. या संकल्पनेचे मुल्यमापन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक आराखडा तयार केला जाणार असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून तांत्रिक सहाय्य मागितले आहे. (Government aims to replace the minimum wage with living wage by 2025) राहणीमान वेतन किमान वेतनापेक्षा […]