Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत.
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)
Los Angeles Olympics 2028 : तब्बल 128 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा पुनरागमन होणार आहे. या बाबतची माहिती आंतरराष्ट्रीय
India will buy 26 Rafale Aircraft from France : भारताने (India) फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने (Rafale Aircraft) खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. 63,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा सरकारी करार लवकरच स्वाक्षरी केला जाणार आहे. या करारांतर्गत, भारतीय नौदलाला (India Neavy) 22 सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळतील. सरकारी सूत्रांचा हवाला […]
US कडून चीनवर104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. तसेच जगाला याचा फायदा होणार की तोटा जाणून घेऊ सविस्तर...
India Global Forum 2025 या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.
Crude oil च्या किंमती मात्र धडाधड आपटत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती किती कमी झाल्या आहेत? त्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर...
Saudi Arabia Banned 14 Countries : सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेत भारत आणि पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरता व्हिसाबंदी घातली आहे.