- Home »
- India
India
भारताने पाकवर आक्रमण केलं तर…, आपल्या नेत्याच्या वादग्रस्त विधानावर बांगलादेश सरकारची भूमिका काय?
Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.
Pahalgam terror attack : भारताचा पाकला मोठा झटका ! सर्व वस्तूंच्या आयातीवर घातली बंदी
पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घातलीय. हा निर्णय पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व उत्पादनांना लागू होतो.
पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम राष्ट्रांकडून पाकिस्तानला पाठिंबा; भारताविरोधात 57 देश एकवटले
Muslim nations ने हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देत भारताविरोधात 57 मुस्लिम देश एकवटले आहेत.
भारत व पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर : दिवसभरात काय घडले?
Pahalgam Attack नंतर देश थेट युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यात दिवसभर काय घडले जाणून घेऊयात..
ऑटो कंपन्यांना सवलत मिळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत, भारतासोबत चर्चा…
Trump Optimistic On India Trade Deal Tariff Discount : पहलगाम हत्येनंतर देशात संतापाचं वातावरण कायम आहे. परंतु अशातच एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) दावा केला की, भारतासोबत टॅरिफ (Tariff) संदर्भात चर्चा चांगली सुरू आहे. ती अत्यंत चांगली प्रगती करत आहे. यामुळे ऑटो कंपन्यांना (auto companies) सवलत […]
… अन्यथा तुमचं प्रसारण रोखू; पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर बीबीसीला भारताचा इशारा
India 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे.
जीव वाचवत पळाला, झाडावर चढत दहशतवाद्यांचा व्हिडिओ शूट केला; धाडसी व्हिडिओग्राफर प्रमुख साक्षीदार
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
…तर युद्धासाठी तयार राहा, घौरी, शाहीन हे काय फक्त प्रदर्शनासाठी नाहीत; पाकिस्तानी मंत्र्यांची धमकी
जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाकडे किती क्षेपणास्त्रे?
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ला अन् भारताने तोडलेला सिंधू पाणी करार काय? जाणून घ्या सर्वकाही
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)
