- Home »
- Indian Army
Indian Army
ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..
भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
कसाब अन् डेव्हिड हेडली संबंधित मुरीदके कँप आमचं लक्ष्य; काय म्हणाले भारतीय सेनादलाचे प्रमुख?
दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणे हेच या कारवाईचे स्पष्ट उद्दिष्ट होते. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची नीट माहीती घेतली होती.
नऊ अड्डे अन् 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा; ऑपरेशन सिंदूरबद्दल भारतीय लष्कराचा खुुुलासा
Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
अलर्ट मिळाला अन् मुनीरचा फोन अमेरिकेत खणखणला; भारत-पाक युद्धविरामाची नवी स्टोरी समोर
पाकिस्तानच्या एअर डिफेन्स नेटवर्कमध्ये अलर्ट मिळाल्यनंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने अमेरिकेत फोन केला.
“होय, पाकिस्तान खोटारडाच”, भारताने केला पर्दाफाश; पाकिस्तानच्या ‘त्या’ 5 गोष्टी खोट्याच..
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
India-Pak War : पाकिस्तानला कर्ज देणाऱ्या IMF कडे इतके पैसे कुठून येतात?
How IMF Gets Money For Giveing Loan To Pakistan Aswell As Other Country : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF). या संस्थेचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या (India Pakistan War) परिस्थिती IMF नं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर […]
Ind Pak War : देशासाठी बलिदान! मुंबईतील 23 वर्षीय जवान मुरली श्रीराम नाईक शहीद, पाकिस्तानसोबत लढताना वीरमरण
Jawan Murli Naik Martyred Fighting With Pakistan In Kashmir : भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार सुरू केलाय. भारतीय सैन्य दलाने (India Pakistan War) देखील या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून चकमक अजूनही सुरुच आहे. पाकिस्तानसोबत लढताना भारतीय सैन्य (Indian Army) दलाचे 2 […]
India-Pak War : विश्वयुद्ध ते भारत-पाक तणाव…; करोडोंंचा जीव वाचवणाऱ्या सायरनचा इतिहास काय?
Air Raid War Siren History : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात जम्मू-काश्मीरसह अन्य देशातील राज्यांमध्ये काल (दि.10) रात्रीची शांतता फक्त दोन गोष्टींनी भंग होत होती. त्या दोन गोष्टी म्हणजे पाकिस्तानकडून नष्ट करण्यात येणारे ड्रोन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाजणारे सायरन (Siren) होय. मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात हवाई हल्ल्याच्या इशारा […]
टेरीटोरीअल आर्मी अॅक्टिव्ह; सचिन अन धोनीसह अनेकांना जावं लागू शकत युद्ध मैदानात
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.
India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…
India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. […]
