- Home »
- Indian Army
Indian Army
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव घेणाऱ्यांचे रेखाचित्र जारी
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
15 वर्षे, 11 दहशतवादी हल्ले अन् 227 बळी; काश्मीरात अतिरेक्यांनी पाडला रक्ताचा सडा
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला, २७ जणांचा मृत्यू; अमित शाह श्रीनगरला रवाना
Terrorist Attack जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी पुण्यात ‘युगांतर 2047’ चे आयोजन; पुनित बालन ग्रुप, सैन्य भरती विभागाचा उपक्रम
सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; पाच जवान शहीद
वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाले आहेत. पुँछ भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. काही जणांचा शोध सुरू आहे.
मोठी बातमी! कुलगाम चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांची कामगिरी
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवान शहीद, 28 हून अधिक जण जखमी
बसमध्ये 35 जवान होते. हे जवान विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होते. त्याच दरम्यान ब्रेल गावाजवळ हा दुर्घटना घडली.
किश्तवाडचा बदला बारामूलात, सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; तीन अतिरेक्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या बारामूलात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत चकमक उडाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं.
मोठी बातमी! काश्मीरच्या किश्तवाडमधील चकमकीत दोन जवान शहीद; दोन जखमी
किश्तवाड जिल्ह्यातील चटरू परिसरात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतावाद्यांत जोरदार धुमश्चक्री उडाली.
सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण वाढती आव्हाने पाहता शांतता राखण्यासाठी आपल्या सशस्त्र दलांनी नेहमी युद्धासाठी तयार असले पाहिजे - राजनाथ सिंह