- Home »
- KP Sharma Oli
KP Sharma Oli
नेपाळचे माजी पीएम केपी ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल; नक्की काय घडलं?
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या GenZ मध्ये फूट, दोन गटात तुंबळ हाणामारी; अनेकजण जखमी
Gen Z कडून अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांचं नाव पुढे करण्यात आलं. परंतु, एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला.
मोठी बातमी! Gen Z ने निवडला नेपाळचा नेता; जाणून घ्या, सुशीला कार्की नेमक्या कोण?
चार तास चाललेल्या व्हर्चुअल बैठकीनंतर त्यांनी देशाचं नेतृत्व सांभाळण्यासाठी माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांचं नाव पुढे केलं.
मोठी बातमी! आता नेपाळची सत्ता सैन्याच्या हाती; सेनाप्रमुखांनी आंदोलकांना केलं आवाहन
नेपाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. रात्री दहा वाजल्यापासून देशाची कमान सैन्याने आपल्या हाती घेतली आहे.
भावी पंतप्रधान? कोण आहे इंजिनिअर आणि मग रॅपर झालेला Gen Z चा नेता बालेन शहा?
नेपाळमध्ये सुरू असलेल्या सामाजिक-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह हे देशाचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात.
स्कूल ड्रॉप आऊट अन् हत्येच्या आरोपात तुरुंगवारी; PM पदाचा राजीनामा दिलेले ओली कोण?
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. केपी शर्मा ओली चार वेळेस नेपाळचे पंतप्रधान राहिले आहेत.
- Nepal Protest : ओलींनंतर नेपाळच्या राष्ट्रपतींचाही राजीनामा; थोड्यावेळात घोषित होणार नवे PMlive now
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनीदेखील राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
भारत-नेपाळ सख्खे शेजारी अन् व्यापारी; जाणून घ्या, दोन्ही देशांत किती होतो व्यापार?
कालपासून मात्र नेपाळमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
ब्रेकिंग : नेपाळच्या पंतप्रधानांनी दिला राजीनामा, भ्रष्टाचार अन् सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशात भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला.
श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश अन् पाकिस्तान.. ‘चीन’च्या मित्रांनी घेरलाय भारत!
बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
