- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
हडपसर सर्वात मोठा मतदारसंघ, पुण्यात वाढला टक्का कुणाला देणार धक्का?
पुण्यात काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५०.५० टक्के, शिरुर लोकसभेसाठी ४७.५० टक्के तर मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के मतदान झाले.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आज वयाच्या 72 व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. बिहारचे डेप्युटी सीएम सम्राट चौधरी
Lok Sabha Election च्या उत्सवात कलाकारांनी बजावला मताधिकार, पाहा फोटो…
Lok Sabha Election देशासह राज्यामध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडला. यामध्ये मराठी कलाकारांनी मताधिकार बजावला.
लग्न कधी करणार? भरसभेत राहुल गांधीना प्रश्न, उत्तर देत म्हणाले, लवकर करावे लागेल..
Rahul Gandhi : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकून देण्यासाठी राहुल गांधी संपूर्ण
Lok Sabha Election च्या चौथ्या टप्प्यात दिग्गजांची कसोटी; उमेदवारांसह नेत्यांनी बजावला मताधिकार
Lok Sabha Election साठी देशासह राज्यात आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
फडणवीसांचे 50 दिवसांत सभांचे तुफानी शतक ! दोनशेच्या स्टाइक रेटने विरोधकांवर हल्लाबोल
फडणवीस यांनी 50 दिवसांमध्ये राज्यभरात तब्बल शंभरहून अधिक सभा घेतल्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांचा सभांचा स्ट्राइक रेट दुप्पट
कुटुंब सोबत असताना किंवा नसतानाही मी भाजपसोबतच होते -रक्षा खडसे
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम मोडल्यास कडक कारवाई
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
Eknath Khadse : निवडणूक लढणार का? एकनाथ खडसेंचं चकीत करणारं उत्तर
मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे
मध्य प्रदेशात भाजप सेफ, काँग्रेस मात्र फेल; २८ वर्षांच्या राजकारणात भाजप सरस
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.
