- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
“उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच CM व्हायचं होतं, त्यांनी..” फडणवीसांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
‘PM पदासाठी मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
पंतप्रधान मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केला.
राज ठाकरे पुन्हा चर्चेत, भर सभेत म्हणाले, मी आज फतवा काढतो अन् …
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे
छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले
छत्रपती संभाजीनगर शहरात मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शहरातील क्रांती चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले
वर्ष दोन वर्षांचं सरकार अन् आघाडी पॉलिटिक्स फेल; इतिहासातील ‘सरकारं’ही औटघटकेची..
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
आजी-माजींच्या काळात शिर्डीचा विकास थांबला; उत्कर्षा रुपवतेंचा हल्लाबोल
एकाने दहा वर्ष एकाने पाच वर्ष शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कुठलेही काम केले नाही.
Lok Sabhe Election मतदानासाठी कामगारांना मिळणार पगारी सुट्टी; कामगार उपायुक्तांचे निर्देश
Lok Sabhe Election देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी 13 मे रोजी पार पडणार आहे.
नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीत जाणार? व्हायरल फोटो मागचं सत्य काय?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवरासोब असल्याचा फोटो व्हायरल.
“बालबुद्धीने बोलणाऱ्यांकडं काय लक्ष द्यायचं” काका शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला
बालबुध्दी सारखी वैशिष्ठ असणारे अनेक जण राजकारणात असतात.ते बालबुद्धीने बोलत असतात. त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं.
स्काय इज द लिमिट’ पण मी….; मोदींनी उघड केला देशाच्या विकासाचा ‘रोड मॅप’
पाकिस्तान भारताच्याबाबतीत आपला दृष्टीकोन बदलतो की नाही याची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही. आता पाकिस्तानने आता दोन वेळच्या अन्नाची चिंता करावी.
