- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
काय सांगता! चक्क पोलिसच निघाला चोर; जळगाव पोलिसांनी अटक करुन फोडलं बिंग
चोपडा बसस्थानकात काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण होते.
ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश
मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात येणार आहे.
लाचखोरांवर सरकार मेहेरबान! विभागीय चौकशी नियम रद्द करण्याच्या हालचाली; अभिप्राय मागवले
Maharashtra News : सरकारी कार्यालयांतील लाचखोरी काही नवी नाही. अगदी शंभर रुपये घ्यायला सुद्धा सरकारी बाबू मागे पुढे पाहत नाहीत. वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची तर बातच सोडा. सगळ्याच सरकारी कार्यालयात कमी अधिक प्रमाणात लाचखोरीचे कीड लागली आहे. जर या लाचेच्या सापळ्यात एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सापडला तर त्याची न्यायालयीन आणि विभागीय चौकशी केली जाते. परंतु, यातील […]
सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट, भाजप अन् काँग्रेस एकत्र; कसा घडला चमत्कार?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चक्क भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात हा चमत्कार दुसऱ्यांदा घडला आहे.
धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा धक्कादायक दावा
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा दावा कासले यांनी केला आहे.
बांधकामासाठी नैसर्गिक वाळू बंद करण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली; 3 वर्षांचा आराखडाही ठरला
राज्याच्या वाळू धोरणातील सुधारणा जाहीर झाल्या असून नैसर्गिक वाळुचा वापर कायमचाच बंद होणार आहे.
मोदीजी, संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लीम किंवा महिला कधी करणार? हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न
Harshvardhan Sapkal : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
‘फुले’ चित्रपट प्रकरण, अकलेचा कांदा… म्हणजे कोण? संजय राऊतांना महसूल मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : सध्या राज्यात फुले या चित्रपटामुळे राजकारण तापले आहे. या चित्रपटावरुन शिवसेना ठाकरे गटाचे
रत्नागिरीला भाजपचा बालेकिल्ला बनवणार; मंत्री राणेंच्या मनात नक्की काय?
आगामी काळात आपल्याला रत्नागिरीत मोठं काम उभं करायचं आहे. आपला रत्नागिरी जिल्हा भविष्यात भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहीजे.
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, तिघांचा जागीच मृत्यू; लग्नासाठी जाताना काळाचा घाला..
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.