- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
Nagpur Violence : अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाची वर्दी खेचली; CCTV ताब्यात, गुन्हाही दाखल
हिंसाचारा दरम्यान एका ठिकाणी अंधाराचा फायदा घेत जमावाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या
नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Video : “पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही”, नागपूर हिंसाप्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
“नागपुरात परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांनी आता..” गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय सांगितलं?
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
‘लाडक्या बहीणी’कडे निधी वळवला, सात हजार कोटींचा फटका; मंत्र्यांचा संताप दिला ‘हा’ इशारा
लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका बसला आहे.
“सभपतींना शिष्टाचार शिकवा”, नार्वेकरांचं नाव घेत रोहित पवारांचा राम शिंदेंना चिमटा
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांना विनंती करणार आहे की सभापतिपदाचा शिष्टाचार काय असतो हे राम शिंदेंना एकदा शिकवा.
शरद पवारांचं थेट PM मोदींना पत्र; ‘या’ कारणासाठी मानले आभार अन् विनंतीही केली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
धक्कादायक! तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील येथील घोडाझडी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत.
क्रिएटिव्हीटीला बळ! मुंबईत होणार आयआयसीटी, केंद्रांचाही निधी; CM फडणवीसांनी केली घोषणा
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईतील गोरेगाव येथे उभारण्यात येईल.
नगरकरांनो लक्ष द्या, ‘या’ दिवशी शहरातील पाणीपुरवठा राहणार विस्कळीत
महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल