- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
“CM पदाचा चेहरा द्यावाच लागणार त्याशिवाय..” राऊतांची उद्धव ठाकरेंसाठी फिल्डिंग
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
सर्वाधिक पेपरफुटी ठाकरेंच्या काळात; बॉडी बॅग घोटाळा, खिचडी घोटाळा…; फडणवीसांनी सगळचं काढलं
र्वाधिक पेपरफुटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली. बॉडी बॅग घोटाळा, कोविड घोटाळा, खिचडी घोटाळा हे सगळं कुणी केलं?
‘इंडिया’चा हिट फॉर्म्युला ‘मविआ’ रिपीट करणार; विधानसभेत महायुतीच्या कोंडीचं खास प्लॅनिंग
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.
महायुतीत काय शिजतंय? शिंदे, फडणवीस अन् अजितदादांची तब्बल दीड तास खलबतं
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती.
सरसकट घरवापसी नाहीच, ‘त्या’ नेत्यांना नो एन्ट्री; शरद पवारांनी सांगितल्या पक्षप्रवेशाच्या अटी
ज्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान होईल त्यांना घेतलं जाणार नाही.
नगरला वारं फिरलं! आमदारकीसाठी ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी; कुणाचं पारडं जड?
इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत.
राज्यातील 36 खासदारांना माय मराठीचा अभिमान; 12 खासदारांनी घेतली इंग्रजी अन् हिंदीतून शपथ!
लोकसभा निवडणुकांनंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून (दि.24) सुरूवा झाली असून, काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथ दिली जात आहे.
Video : आजकाल तो रोहित पवार…; एकेरी उल्लेख करत शिरसाटांनी सोडला टीकेचा बाण
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
विश्वजित कदमांच्या वक्तव्याला कॉंग्रेसमध्ये महत्व नाही, येणाऱ्या काळात…; अंबादास दानवेंचा टोला
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
राज्यात काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, विशाल पाटलांचं मोठं विधान
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.