- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
Video : आजकाल तो रोहित पवार…; एकेरी उल्लेख करत शिरसाटांनी सोडला टीकेचा बाण
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
विश्वजित कदमांच्या वक्तव्याला कॉंग्रेसमध्ये महत्व नाही, येणाऱ्या काळात…; अंबादास दानवेंचा टोला
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
राज्यात काँग्रेसचं सरकार आणायचं, वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, विशाल पाटलांचं मोठं विधान
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजीनामा
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला
“भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला”; बच्चू कडूंचा पुन्हा घरचा आहेर
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
लोकसभेला दोन पावले मागे आलो पण विधानसभेला..,; शरद पवारांच्या विधानाने खळबळ
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.
श्रीगोंद्यात महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाच्या नेत्याने रणशिंग फुंकलं…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाकडून साजन पाचपुते तर राष्ट्रवादीकडून राहुल जगताप इच्छुक आहेत.
खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.
50:25:25 दिल्ली दरबारी जाण्यापूर्वी फडणवीसांनी फिक्स केला विस्ताराचा फॉर्मुला?
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
