- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
‘आम्हाला कढीपत्ता समजल्या जायचं’, राष्ट्रवादीत प्रवेश करताच सिद्दीकींचा पहिला वार
Baba Siddiqui : काही दिवसांपूर्वी मिलिद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आज त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी […]
पुतण्यापासून वाचवा, असे म्हणण्याची वेळ येणारे शरद पवार एकटे नाहीत!
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल
Ajit Pawar : ‘ज्यांनी माझ्या नावाची पाटी काढली त्याला अजित पवारनेच (Ajit Pawar) महापौर केलं. त्याला पक्षातलं कुणीच पाठिंबा देत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्यासाठी देखील मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आजही त्यांचा राजीनामा आहे. मी जे बोलतो ते खरं बोलतो. खोटं बोलून लोकांची दिशाभूल मला करायची नाही. तो राजीनामा मी ठेऊन घेतला. जयंतरावांनाही मी म्हटलं की […]
‘बंगाल-बिहार ते महाराष्ट्र’, ‘इंडिया’च्या मजबूत किल्ल्यांना हादरे; लोकसभेचं गणित बिघडणार?
INDIA Alliance : देशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातील ज्या राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) नेते सत्ताधारी भाजपला आव्हान देत होते आता यातील तीन किल्ले डळमळीत होताना दिसत आहेत. आघाडीच्या या चार मजबूत किल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. या चारही राज्यात विरोधी आघाडी बळकट दिसत होती. जागांचा […]
अजितदादा भाजपसोबत मात्र, त्यांना क्लीनचीट दिलेली नाही; शाहंचं घाम फोडणारं विधान
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]
Vijay Wadettiwar : महायुतीचा दीडशे कोटींचा मोबाईल घोटाळा; वडेट्टीवारांच्या आरोपाने खळबळ!
Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर (Vijay Wadettiwar) तुटून पडले आहेत. अंंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे सरकारचे नियोजन आहे. याद्वारे मोठा घोटाळा होणार असून या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात आठ हजार कोटींचा अॅम्ब्यूलन्स घोटाळा गाजत आहे. […]
आपल्याकडे शिंदेंच्या खासदाराचे परदेशातील ‘ते’ व्हिडिओ, त्यातून खरं चरित्र समोर येणार; राऊतांचा इशारा
Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी […]
‘मविआ’ भक्कम, आधी ‘गोळीबारा’च्या तणावाकडे लक्ष द्या’; काँग्रेस नेत्याने सत्ताधाऱ्यांना फटकारलं
Nana Patole on Ganpat Gaikwad Firing : महाविकास आघाडीत कोणताही तणाव नाही. तरीदेखील आता ही जी काही वावटळं उठवली जात आहेत महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय ते थांबवलं गेलं पाहिजे. महायुतीत काय चाललं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firirng) यांच्या रुपाने दिसले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) अध्यक्षांवर […]
‘मला जीवे मारण्याचा डाव’, आव्हाडांनी मारेकऱ्यांचा फोटोच शेअर केला
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. तर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा दोन व्यक्तींचा बेत होता, मात्र हा बेत फसल्याची माहिती आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीच याबाबत माहिती दिली आहे. यामुळं राजकीय […]
ठाकरेंचे राज्यातील दौरे म्हणजे केवळ ‘नौटंकी’, मंत्री विखेंचे टीकास्त्र
अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
