- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
‘फडणवीस गृहमंत्री झाले की राज्यात क्राईम रेट वाढतो’, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule On Devendra Fadnavis : जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसातसा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शेतकरी आक्रोश मोर्चा काढून सत्ताधारी राज्य सरकार आणि केंद्र सरकावर सडकून टीका करणाऱ्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे […]
NCP बरोबर प्नश्न सुटला, पण कॉंग्रेसकडून जागांबाबत प्रस्ताव आला नाही; ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं
Uddhav Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप त्यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत […]
इंडिया आघाडी भक्कम होत असल्याने भाजपला पोटशूळ; अतुल लोंढेची सडकून टीका
मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी स्थापन केली. आता वंचित बहुजन आघाडी देखील इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसं पत्रही इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडी […]
‘सत्ता उलथवणार’ म्हणणाऱ्यांना देसाईंनी फटकारलं; म्हणाले, ‘प्रॅक्टिकली शक्यच नाही’
Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार […]
Anjali Damania : ‘गाड्यांसाठीचा पैसा सिंचन घोटाळ्याचा की कष्टाचा?’ दमानियांचा थेट अजितदादांना सवाल
Anjali Damania criticized Ajit Pawar : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच आता पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अजितदादा गटाने प्रत्येक जिल्हाध्यक्षाला चारचाकी गाडी देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाच्या या निर्णयाचे पडसाद राजकारणात उमटू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवारांवर जोरदार […]
Bachchu Kadu : ‘जोपर्यंत एकनाथ शिंदे CM आहेत तोपर्यंत आम्ही’.. बच्चू कडूंच्या वक्तव्याने खळबळ!
Bachchu Kadu : राज्यातील राजकारणी मंडळींना आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्ताधारी महायुतीकडे मोठं संख्याबळाचा दावा केला जात असताना महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. या सगळ्या घडामोडींत सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू […]
Uday Samant : ..म्हणून गोगावलेंनी स्वतःहून मंत्रिपद नाकारलं; सामंतांनी केला मोठा दावा
Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday […]
बच्चू कडूंची ‘मविआ’त वापसी? भेटीबद्दलचं खरं शरद पवारांनी सांगितलं…
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
‘१० वर्षात देश रसातळाला, आता भाजपला घरी बसवणार’; ब्रिटीशांची उपमा देत पटोलेंची जळजळीत टीका
Nana Patole : देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा याच नागपूरच्या भूमितून कॉंग्रेसने (Congress) एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, ही व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 28 रोजी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जुलमी, अत्याचारी व अंहकारी सरकारला घरी पाठवण्यासाठी एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश […]
स्वकर्तृत्वावर तयार झालेले पवार अन् काकांच्या सावलीत वाढलेल्या दादांमध्ये मोठं अंतर, आव्हाडांचा हल्लाबोल…
Jitendra Awhad : अजितदादांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी आपल्या तुलना केली. अजितदादांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाची तुलना शरद पवारांनी 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. यावेळी अजितदादा म्हणाले की, काहींनी तर 38 व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली. आम्हीतरी 60 वर्ष पार केल्यानंतर ही भूमिका घेतली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या […]