मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.
ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे.
BMC Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र विधानसभा निवडणुकीत
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं छगन भुजबळ म्हणाले.
आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असा शब्दा फडणवीसांनी भुजबळांना दिला होता.
संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की. मात्र, सरकार शांत झोपले- आव्हाड
पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना
Sanjay Raut Criticized Mahayuti On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Goverment) स्थापन झालंय. त्यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होवून खातेवाटप देखील करण्यात आलंय. त्यानंतर नवनिर्वाचित मंत्री वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सुप्रीम कोर्टाने लक्ष्मण रेषा आखली; […]