- Home »
- Mahayuti
Mahayuti
संजय राठोड पुन्हा अडचणीत, पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा भाजप आमदाराचा आरोप
भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, असा गंभीर आरोप केला.
बोगस बियाण्यांचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोगस बियाण्यांच्या (Bogus seeds) मुद्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली
आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात अन्…, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला
Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून महाविकास आघाडी
पूर्ण ताकदीने लढणार, पालिका निवडणुकीसाठी MIM चा मोठा निर्णय
Imtiaz Jaleel : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे.
‘…तर आज शरद पवार राष्ट्रपती झाले असते’; रामदास आठवलेंचं मोठं विधान
शरद पवार महायुतीसोबत असते तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही ती वेळे गेलेली नाही. त्यांचे स्वागतच आहे. - रामदास आठवले
महायुती पालिका निवडणुका एकत्र लढणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले…
Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे.
शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना मिळणार मोफत पोलिस बंदोबस्त, सरकारचा मोठा निर्णय
शेत आणि पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोफत देण्याचा गृह विभागाचा निर्णय.
अल्पसंख्याक विभागातील 410 पदे रिक्त, महायुतीकडून मुस्लीम समाजाला सापत्न वागणूक; रईस शेख यांचा आरोप
अल्पसंख्याक विकास विभागात मंजूर ६०९ पदापैकी ४१० म्हणजे तब्बल ६७ टक्के पदे रिक्त असून सदर पदे तातडीने भरण्यात यावी - रईस शेख
सरकारकडून फसवणूक, निवडणुकीपुरताच लाडक्या बहिणींचा वापर; लंकेंचा महायुतीवर निशाणा
निवडणुकीसाठीच सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केलाय. सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक केली, अशी टीका निलेश लंकेंनी केली.
पालकमंत्रिपदावरच काय अडलंय? रायगडवरुन अजितदादांचा सवाल
रायगडला पालकमंत्रीपद दिलं नाही म्हणून काही अडलं आहे का? सर्व काम होत आहेत, असं म्हणत अजितदादांनी पालकमंत्रीपदाच्या वादावर भाष्य करणं टाळलं.
