Sunil Tatkare On Raigad Guardian Minister : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री
भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे? पालकमंत्रीपदाबाबत लवकरच मार्ग निघेल.
Nana Patole : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. मात्र, आधीच राज्यभरातून चार हजारांहून अधिक महिलांनी (Ladki Bahin) ‘योजना नको’ असा अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) सरकारला चांगलंलं घेरलं. कोलकाता […]
आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत इथपर्यंत आलो आहोत. आमचा लढा विस्थापितांचा लढा आहे. त्यामुळं आम्हाला मंत्रिपदाबाबत काही अपेक्षा नव्हत्या
Mahayuti Leaders Meeting In Two Days On Guardian Minister Post : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेत दाखल झालंय. तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारपासून खातेवाटपाचं गुऱ्हाळ चांगलंच लांबलं होतं. त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीत ठिणगी पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीचं सरकार स्थापन होवून महिना उलटलाय. तरी देखील अजून पालकमंत्रिपदाबाबत (Guardian Minister) कोणतीही घोषणा झालेली […]
Ladki Bahin Yojana January Month Funds : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) गोड बातमी आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना दीड हजार रूपये महिन्याला सरकारकडून दिले जातात. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेत. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana […]
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय घेण्याचं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे.
ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे.
BMC Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र विधानसभा निवडणुकीत
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'