- Home »
- Manipur
Manipur
Breaking! मणिपूरमध्ये आसाम रायफल्सवर दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद, अनेक जखमी
आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. अनेक जण गंभीर जखमी झाले.
Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याचे हालचालींना वेग आला आहे. आज राज्यात मोठी राजकीय घडामोड (Manipur Politics) घडल्याने
राष्ट्रपती राजवट कधी आणि का लागू करण्यात येते, संविधानात तरतुदी काय?
What Is President Rule: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचारानंतर आज मणिपूरमध्ये (Manipur) राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू
I Am Sorry… अखेर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी, म्हणाले, संपूर्ण वर्ष…
Manipur CM N Biren Singh : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल अखेर मणिपूरचे (Manipur) मुख्यमंत्री एन बिरेन सिंग
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळमध्ये हायटेक ड्रोनने हल्ला, दोन जणांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी…
न्हा एकदा मणिपूरच्या पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याचे वृत्त आहे. या हिंसाचारात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर महिलेची 8 वर्षांच्या मुलीसह 10 जण जखमी झाले आहेत.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा मणिपूर दौऱ्यावर; गोळीबारातील प्रभावित लोकांची घेतली भेट
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी येथे गोळीबारातील घटनेचा आढावा घेतला.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला. जिरीबामध्ये एका व्यक्तीची हत्या केली होती. त्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी ते जात होते.
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार! अंदाधुंद गोळीबारात दोघांचा मृत्यू
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. काल येथे दोन (Manipur Violence) गटांत अंदाधुंद गोळीबार झाला होता. यात दोन लोकांचा मृत्यू झाला. तर भाजप नेत्यासह पाच जण जखमी झाले. जखमींतील काही जणांची प्रकृती (Manipur) चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षातील मे महिन्यात सुरू झालेला हिंसाचार अजूनही शांत झालेला नाही. […]
आधी नकार नंतर होकार पण, ऐनवेळी ‘रुट’ चेंज; काँग्रेसच्या न्याय यात्रेचं ‘पॉलिटिक्स’ही खास
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू होणाऱ्या (Rahul Gandhi) भारत न्याय यात्रेबाबत महत्वाची माहिती समोर (Bharat Jodo Nyay Yatra) आली आहे. यात्रेच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळ येथून यात्रा सुरू होणार होती. आता मात्र ही यात्रा थौबल जिल्ह्यातून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम […]
