Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Manoj Jarange यांनी मराठा बांधवांसोबत बैठक पार पाडली. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Nagpur Violence : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या वादावरून मोठी दंगल झाली. दोन गटांत तुफान राडा झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. याचा ठपका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठेवला आहे. निवडणुका तोंडावर ठेवून असे वाद निर्माण केले जातात, […]
Laxman Hake Criticize Manoj Jarange On Kailash Borade : जालना जिल्ह्यातील आन्वा गावात महाशिवरात्रीला धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. लोखंडी सळईने चटके देऊन अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर हा व्यक्ती दारू पिलेला असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) […]
Manoj Jarange On Kailas Borade : महाशिवरात्रीच्या रात्री जालना जिल्ह्यातील आन्वा येथील कैलास बोराडे (Kailas Borade) या तरूणाला
मनोज जरांगे पाटील यांनीही धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली. राजीनामा देतानाही मुंडेंनी मग्रुरी दाखवली अशी टीका त्यांनी केली.
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे.
आता नुकताच जरांगे यांनी मोठा दावा केलाय. सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत होणार हे थेट त्यांनी सांगितले. फक्त हेच नाही तर