Ramdas Athawale Reaction On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर आता महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यासंदर्भात फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापालिकेच्या निवडणुकीत शक्य तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर राजकीय वर्तुळात […]
जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर
तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो
MNS Khetwadi News : मुंबईत भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे मराठीत नाहीतर मारवाडीमध्ये बोलायचं असं हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला आज मनसेच्या
Prakash Ambedkar On EVM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विरोधकांकडून ईव्हीएममध्ये (EVM) फेरफार करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचीच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेतर्फे पालघर व्यतिरिक्त उर्वरित पाच ठिकाणी उमेदवार दाखल केले होते. या उमेदवारांना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.