- Home »
- Mumbai News
Mumbai News
डॉ. शिंदेंचा वैद्यकीय कक्षातून शह? गुगली प्रश्नावर CM फडणवीसांचं सेफ उत्तर..
मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकिय कक्ष चालवायचो. याद्वारे समन्वयाचा भाव असतो. उपमु्ख्यमंत्र्यांनी वैद्यकिय कक्ष सुरू केला असेल तर त्यात काहीच गैर नाही.
छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विकीपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
अभिनेता कमाल खानने विकीपीडियाचा आधार घेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष कोण होणार? मार्च महिन्यात शिक्कामोर्तब; बावनकुळेंनी काय सांगितलं?
भाजपाच्या विविध स्तरांवरील अध्यक्षपदांची निवड मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“रुसून गावी जायला भास्कर जाधव एकनाथ शिंदे आहेत का?” पक्षांतराच्या चर्चांवर राऊतांचा खोचक सवाल
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो आहोत. आमच्या पक्षात लोकशाही आहे.
आता टोल फास्टॅगनेच भरा! 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; नवा नियम काय?
राज्यातील सर्व टोलनाक्यांवर पथकर येत्या 1 एप्रिलपासून ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोट्यावधींचे हिरे, बँकॉकला पळण्याची तयारी पण, प्लॅन फसला; मुंबईत 9 कोटींचे हिरे, सोने जप्त..
विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) केलेल्या कारवाईत तब्बल 4 कोटी 93 लाख रुपयांचे सिंथेटिक हिरे व सोने जप्त करण्यात आले आहेत.
“धस, मुंडे अन् कराड एकाच नाण्याच्या बाजू, स्वार्थासाठी त्यांची..”, धस-मुंडे भेटीवर राऊत कडाडले
मला बीडची काही लोकं वारंवार सांगत होती की धस, मुंडे आणि कराड एकच आहेत. एका नाण्याच्या या तीन बाजू आहेत.
महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार? चाचपणी सुरू; पडद्यामागे काय घडतंय..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
“शरद पवारांवर आजिबात नाराजी नाही, आम्ही फक्त..”, शिंदेंवर निशाणा साधत राऊतांची नवी भूमिका
आम्ही शरद पवारांवर नाराज नाही असे शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
मोफत योजनांना कात्री? राज्य सरकारच्या हालचाली, टार्गेट सेट; कोणत्या योजनांवर गदा येणार..
सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने या योजना बंद करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे समजते.