- Home »
- Mumbai News
Mumbai News
राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? CBSE अभ्यासक्रमाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंचे तीन सवाल..
तुम्ही सीबीएसई सुरू करणार आहात मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचं काय होणार? असा सवाल खा. सुळे यांनी विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे, जवळचं कोण?, अजितदादांचं एकाच वाक्यात उत्तर, म्हणाले मला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोण जास्त जवळचं वाटतं या प्रश्नाचं उत्तर खुद्द अजित पवार यांनीच दिलं आहे.
मोठी बातमी! राज्यात लवकरच स्वतंत्र विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय; CM फडणवीस यांची घोषणा
राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरेंबरोबर भाजप पुन्हा युती करणार? फडणवीसांच्या उत्तराने चर्चांना कायमचा फुलस्टॉप!
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं.
गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर थेट मकोका; CM फडणवीसांची विधानसभेत घोषणा
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
“आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा”, दिशा सालियान प्रकरणी नितेश राणेंची मागणी
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
राहुल नार्वेकर, राम शिंदेंचं कामकाज नियमबाह्य; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, पत्रही दिलं
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
“हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? जनाची नाही तर मनाची..”, शिंदेंचे तिखट प्रत्युत्तर
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.
गौतम अदानी रात्रीच फडणवीसांच्या भेटीला, दोघांत चर्चा; भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.
“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..
राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे.