- Home »
- Mumbai News
Mumbai News
मोठी बातमी! राज्यात लवकरच स्वतंत्र विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय; CM फडणवीस यांची घोषणा
राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरेंबरोबर भाजप पुन्हा युती करणार? फडणवीसांच्या उत्तराने चर्चांना कायमचा फुलस्टॉप!
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं.
गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर थेट मकोका; CM फडणवीसांची विधानसभेत घोषणा
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
“आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा”, दिशा सालियान प्रकरणी नितेश राणेंची मागणी
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
राहुल नार्वेकर, राम शिंदेंचं कामकाज नियमबाह्य; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, पत्रही दिलं
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
“हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? जनाची नाही तर मनाची..”, शिंदेंचे तिखट प्रत्युत्तर
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली असा सवाल शिंदे यांनी केली.
गौतम अदानी रात्रीच फडणवीसांच्या भेटीला, दोघांत चर्चा; भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.
“टोल टोल टनाटन”, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना खोचक टोला अन् इशाराही..
राज ठाकरेने एक गोष्ट लक्षात ठेवावी. आता तू यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाद लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. भाषा स्वतंत्र आहे.
Sairat Movie : ऐकलं का, ‘सैराट’ पुन्हा येतोय, ‘या’ दिवशी राज्यभरात होणार प्रदर्शित
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा सैराट चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
राज्यातील जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न जाहीर, मुंबई ‘नंबर वन’वर, तर मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे पिछाडीवर…
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे.