काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा. अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पटोलेंनी दिला.
बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी काँग्रेस (Congress) पक्ष आणि Nana Patole यांची बदनामी केली. तुमचे हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे आहे..
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे
मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून आल्या, माझ्यानंतर पृथ्वीराबाबांनी 82 च्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 16 वरच आणल्या
नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावं
राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत
केंद्रात किंवा राज्यात जर आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं तर मग विरोधी पक्षनेते पद विरोधी आघाडीला मिळू शकते का..
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती