- Home »
- Nana Patole
Nana Patole
कॉंग्रेसला अंतर्गत कलह नडला, मल्लिकार्जुन खर्गें ‘पटोले-थोरातांवर’ संतापले
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे
माझ्या नेतृत्वात 82 जागा निवडून आल्या अन् पटोलेंनी 82 च्या 16 केल्या; चव्हाणांचा टोला
मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना 82 जागा निवडून आल्या, माझ्यानंतर पृथ्वीराबाबांनी 82 च्या 42 जागा केल्या. आता नाना पटोलेंनी 16 वरच आणल्या
कॉंग्रेसच्या पराभवाला पटोले कारणीभूत, त्यांचे आजही संघाशी संबंध, कॉंग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप
नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावं
“एक दिवसांत ९.९९ लाख मतदान कसं वाढलं?”, पटोलेंनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं
राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी ५ नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळेल का? वाचा, काय सांगतो नियम..
केंद्रात किंवा राज्यात जर आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊ शकतं तर मग विरोधी पक्षनेते पद विरोधी आघाडीला मिळू शकते का..
अचानक ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?, पटोलेंच्या प्रश्नांवर EC कडून स्पष्टीकरण, ‘संध्याकाळी 6 नंतरही…’
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा; अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं?, पटोलेंचा सवाल…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
‘…तर पटोलेंवर ही वेळ आली नसती, आता त्यांनी चिंतन करावं’; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम: नाना पटोले
Nana Patole : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर (Maharashtra Assembly Election) कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड
तब्बल 21 जिल्ह्यात काँग्रेसला भोपळा… नाना पटोलेंसह दोन मतदारसंघात काठावर पास
देशाच्या राजकीय पटलावर जवळपास 60 वर्षे काँग्रेसने (Congress) सत्ता गाजवली. राज्यातही जवळपास 50 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचेच निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसचीही […]
