- Home »
- Narendra Modi
Narendra Modi
मोदींची खुर्ची डळमळीत, लवकरच 13 महिन्यांच्या वाजपेयी सरकारची पुनरावृत्ती; कॉंग्रेस नेत्याचा दावा
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
चुकीचं लंगडं समर्थन करु नका, ‘त्या’ फोटोंवरून फडणवीसांनी आव्हाडांना सुनावलं
तत्कालीन सरन्यायाधीश बालकृष्णन आणि डॉ. मनमोहन सिंग यांची भेट एकांतात झालेली नसून प्रांगणात झालेली भेट आहे. तेव्हा झालेल्या चुकीचे लंगडे समर्थन करू नका, असं आव्हाडांनी ठणकावलं.
मोठी बातमी : मोदी-शाहंकडून पोर्ट ब्लेअरचे नामकरण; ‘श्री विजया पुरम’ म्हणून ओळखले जाणार
पोर्ट ब्लेअरचे नामकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आधीचे पंतप्रधान इफ्तार पार्टी ठेवायचे अन् त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. - देवेंद्र फडणवीस
भारताच्या प्रयत्नांना यश, रशिया-युक्रेन युद्धात देखील अर्थव्यवस्था सुपरफास्ट
Navigating Economic Turbulence : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थांवर दबाव जाणवत आहे.
शरद पवारांच्या मोदींसमोर तीन मोठ्या अटी; म्हणाले, माझ्या गाडीत…
केंद्र सरकार पवारांच्या अटी-शर्थी मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोदी-चंद्रचूड भेटीनंतर राऊतांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, शंका पक्क्या झाल्या…
घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी
नरेंद्र मोदी ढोंगी आणि असंवेदनशील पंतप्रधान…; मणिपूर हिंसाचारावरून आव्हाडांचे टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील आहेत आणि केंद्र सरकार निगरगट्ट झालेय, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण! क्षमा तोच मागतो जो चुकतो; राहुल गांधींनी जखमेवर मीठ चोळलं
क्षमा तोच मागतो जो चुकतो, या शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माफीनाम्यावरुन जखमेवर मीठ चोळलंय. ते सांगलीत बोलत होते.
‘जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आता विधानसभेत … ‘, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
Sharad Pawar On Narendra Modi : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपल्या