Chandwad Court : शनिवारी 5 एप्रिल रोजी चांदवडच्या न्यायालयाबाहेर अजब घटना घडली ज्याची चर्चा सध्या संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्ह्यात होताना
नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]
Trimbakeshwar Devasthan Declared A Class Pilgrimage : नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आता देवस्थानच्या विकास आराखड्याला गती मिळणार (Mahayuti Government) आहे. तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा […]
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘बीइंग ह्युमन फाऊंडेशन’च्या माध्यमातून अलीकडेच (23 मार्च) रोजी नाशिकमधील मालेगाव येथे हृदयरोगविषयक शिबिराचे आयोजन केले होते.
नाशिक जिल्हा बँकेतील अनियमितते प्रकरणी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील चार आमदार आणि खासदार अशा एकूण 25 संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
दिघोळे हे राज्यमंत्री होते. माझे आणि त्यांचे राजकीय वैर होते. या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर ही केस केली होती
प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेले केंद्रीय राज्यमंत्रिपद घ्या असे भुजबळांना विचारले गेले. मात्र भुजबळांनी यासाठी नकार दिला आहे.
भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
नाशिक पश्चिम मतदारंसघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती.