ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने प्रगती करो, असे नवे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 वर मर्यादीत ठेवलं, असा टोला इंद्रेश कुमार यांनी भाजपला लगावला.
लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये असून या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
"मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ की.." असे म्हणत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.