अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.
भाजप खासदार नारायण राणे आणि भागवत कराड या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही अशी माहिती समोर येत आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
इंडिया आघाडीने नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी केला.
चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं.
मागील निवडणुकीत भाजपने हरियाणात सर्व दहा जागा जिंकल्या होत्या. पण या निवडणुकीत हरयाणाने भाजपला अपेक्षित साथ दिली नाही.
दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला.
लोकसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचं महत्व प्रचंड वाढलं आहे.
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.