भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
India Pakistan War : युद्धविराम जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानने (India Pakistan War) भारताच्या जम्मू काश्मीरसह अन्य भागात ड्रोन हल्ले केले. काही तासांतच युद्धबंदी तोडण्याचे काम पाकिस्तानने केले. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना भारतीय सैन्याने तिखट प्रत्युत्तर दिले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं मान्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी शनिवारी रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद […]
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
देशातील 24 विमानतळे येत्या 15 मेच्या सायंकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Civil Defence Rules : भारत आणि पाकिस्तानातील तणाव प्रचंड (India Pakistan War) वाढला आहे. याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरिक सुरक्षा नियम 1968 अंतर्गत आपत्कालीन शक्तींचा वापर करण्याचे निर्देश दिले. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नागरिक सुरक्षा नियम 1968 चे कलम 11 चा वापर (Civil […]
भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत.
अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.
पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..