- Home »
- NCP
NCP
छगन भुजबळ राज्यसभेवर जायला तयार, पण एका अटीवर.., भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल नाही
भाजपने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दिल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल
Utkarsha Rupwate : विधान परिषदेची निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात आहे. 17 विधान परिषद जागांचा उमेदवारी माघारी घेण्याचा
जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही; सुनील तटकरेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Sunil Tatkare On Rohit Pawar : जनतेच्या पाठिंब्याने माझ्याकडे पद, कुणाच्या मेहेरबानीने नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे
विधानपरिषदेचं चित्र स्पष्ट! 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत
Legislative Councils निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे.
शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा! ठाणे अन् यवतमाळमध्ये विधान परिषद बिनविरोध
Legislative Councils in Thane and Yavatmal unopposed अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुणे निवडणुकीत नवीन ट्विस्ट?
Dilip Walse Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी
जय पवारांना 10 कोटींचे कर्ज का दिले? विक्रम काकडे नेमकं काय म्हणाले…
Vikram Kakade On Jay Pawar : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमुळे राजकारणात चांगलेचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून
410 ग्रॅम सोने, दुबईत घर, जय पवारांना 10 कोटींचे कर्ज अन् 8 कोटींचा थकीत प्राप्तिकर; विक्रम काकडेंची संपत्ती किती ?
Vikram Kakade Net Worth : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलास; कर्ज माफीचा शासन निर्णय जारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer Loan Waiver : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत राज्य सरकाने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर
कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार सकारात्मक; आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे: दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, त्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या