NDA and India Alliance च्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतल्यानंतर आता संसदेच्या सर्व समित्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज ४७ वर्षांनंतर मतदान होत आहे. यापुर्वीही तीनवेळा निवडणूक झाली होती. वाचा कधी झाली होती निवडणूक
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
Rahul Gandhi यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना भाजपवर टीका करत एनडीएमधील काही लोक त्यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे.
राज्यसभेच्या दहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभेतील सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत.
निवडणुक प्रचाराच्या काळात मोदींनी मला भटकती आत्मा म्हटलं होतं. आत्मा हा कायम राहतो आणि हा आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही - शरद पवार
पक्षात किंवा महायुतीत मंत्रिपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. कारण नसतांना माध्यमे काहीवेळा अशा अफवा पसरतात. - अजित पवार
जम्बो मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज सोमवारी जाहीर झाले आहे. महत्त्वाचे पाच खातेही पुन्हा महत्त्वाच्या व्यक्तींकडे ठेवले आहे.
Ajit Pawar : नुकतंच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले असून देशाचे पंतप्रधान म्हणून
PM Modi Cabinet : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी