Sanjay Raut On Modi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली असून भाजपला तिसऱ्यांदा सरकार स्थापन
Maharashtra Politics : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर होताच आता राज्यातील राजकीय घडामोडींना
भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
लोकसभेच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला पाणीच पाजलं असल्याचं स्पष्ट झालं. सोलापूर, सांगली, कोल्हापुरात महायुतीला दे धक्का मिळालायं.
PM Narendra Modi Speech: आज देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे.
Lok Sabha Election Result 2024 : आज देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मात्र या निकालात भाजपला मोठा धक्का बसला असून
उत्तर प्रदेशात भाजप 32 जागा मिळाल्या असून समाजवादी पार्टीची सायकल सुसाट पळत असल्याचं दिसून येत आहे. समाजवादी पार्टीला 37 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्याची आकडेवारी समोर आलीयं.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडी भाजपप्रणित एनडीए आघाडी यांच्यात जोरदार प्रचार युद्ध रंगलं होतं