१७ वर्षांपूर्वी नेपाळ राजेशाहीतून लोकशाहीकडे वळले होते, परंतु आज पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याचा मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे.
नेपाळमध्ये आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून 1472 कैद्यांनी जेलची संरक्षक भिंत तोडून पलायन केल्याचं समोर आलंय.