- Home »
- OBC Reservation
OBC Reservation
मराठा समाजाला ‘सरसकट’ आरक्षण? CM फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं…
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार की नाही? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात स्पष्ट केलंय.
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य; भुजबळांनी ‘जीआर’वर बोट ठेवत सांगितल्या अडचणी…
देशात लोकशाही, जरांगेशाही येणं अशक्य, या शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर बोट ठेवत जरांगेंचा समाचार घेतलायं.
अवैध दाखले देऊ नका, श्वेतपत्रिका काढा; पंकजा मुंडेंनी क्लिअर बोलून दाखवलं…
मराठा समाजाला अवैध दाखले देऊ नका, श्वेतपत्रिका काढा, अशी क्लिअर भूमिका पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ओबीसी उपसमितीच्या बैठकीत बोलून दाखवलीयं.
तू काय सरकारचा बाप झालास काय? मनोज जरांगेंनी भुजबळांची अक्कलच काढली…
तू काय सरकारचा बाप झालास काय? या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांची थेट अक्कलच काढलीयं.
“नागपुरात महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढाई लढणार…”, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार आक्रमक
मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे (OBC Reservation) नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे.
‘….तर तुमच्याकडे बघतो’; लक्ष्मण हाकेंची अजित पवारांना धमकी? आरक्षणावरून राजकारण तापलं….
लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचे दोन आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवतात.
मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले; मुंबईत बैठकांचा धडाका, संघर्ष यात्रेचे संकेत
मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे.
“तासाभरात दोन-दोन जीआर निघतात, शब्दांचीही हेराफेरी केली, आता मी..”, भुजबळांचा सरकारला थेट इशारा
या मुद्द्यावर भुजबळ अजूनही आक्रमकच आहेत. एका मुलाखतीत त्यांनी मी गप्प बसणार नाही असा इशारा सरकारला दिला.
Pankaja Munde : “ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही”, मंत्री पंकजा मुंडेंचा शब्द!
आर्थिक मागासलेपणा हा वेगळा विषय आहे आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे. मला हे आधीही वाटत आले आहे.
ओबीसी आरक्षणावर सरकारचा दरोडा, गुगलीने कुणाला फसवलं?, हरिभाऊ राठोडांनी स्पष्टच सांगितलं
Haribhau Rathod on Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आरक्षणाची लढाई जिंकली याचा अर्थ ओबीसी हरले आहेत. जरांगे जिंकले आणि भुजबळ हरले आहेत. राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो अत्यंत चुकीचा आहे. सरकारने गुगली टाकली. सरकारने एकतर जरांगेंना फसवलं किंवा ओबीसींना तरी फसवलं. हैद्राबाद गॅझेटसंबंधी जीआर काढून मागच्या दाराने जर मराठा […]