आपल्या सैन्याने अचूक ऑपरेशन केलंय. आम्ही हनुमानजींच्या आदर्शांचे पालन केलंय आणि निष्पाप लोकांना मारणाऱ्यांनाच मारले.
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
Imtiaz Jaleel : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) मोठी कारवाई करत पाकिस्तानवर हवाई
आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही,निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, याची खबरदारी घेतली.
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मोठी कारवाई करत हवाई हल्ला करत बदला घेतला आहे.
PM Modi On Operation Sindoor India Attack Pakistan : भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याचं जगभरात भारताचे कौतुक होतंय. भारताने दहशतवादाबाबतचे आपले धोरण (Operation Sindoor) जगासमोर मांडले आहे. 7 मे च्या मध्यरात्री संपूर्ण देश शांत झोपला होता, तेव्हा मोदी सैन्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून (India Attack On […]
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या