संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झाली.
V Narayanan Said National Satellites Working Continuously : मागील काही दिवसांपासून भारताने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलं आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा (ISRO) ‘मास्टर’ प्लान समोर आलाय. ज्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना इस्त्रोच्या अध्यक्षांनी (ISRO Chairman V Narayanan) ही माहिती दिली आहे. त्यांनी […]
Pakistan Shot Down India IAF Rafale Jet Operation Sindoor : पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडल्याचा दावा केला (Ind Pak War) जात आहे, याचं स्पष्टीकरण आता समोर आलंय. भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मध्ये 100 दहशतवादी अन् पाकिस्तानी 30 ते 40 सैनिक मारले गेले, अशी माहिती लष्करी संचलनालयाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई […]
India Pakistan DGMO Meeting Today : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (India Pak War) शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. सध्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची (Operation […]
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने त्वरित कारवाई केली. केवळ 96 तासांमध्ये नौदलाने युद्धनौका, पाणबुड्या
भारतीय सैन्यतील तिन्ही दलांच्या डीजीएमओंनी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरमधून काय साध्य झालं आणि पाकिस्तानचं किती नुकसान झालं याची माहिती दिली.
BLA कडून स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला जात आहे. स्वातंत्र्यासाठी BLA कडून गेल्या बऱ्याच वर्षांपासून लढा दिला जात आहे. BLA
Indian Army Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेतील महत्वाची आणि अधिकृत माहिती आज भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या मोहिमेत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या एअर स्ट्राइकमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. तीन मोठ्या दहशतवाद्यांचाही खात्मा झाला, अशी […]
हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे अशी माहितीर राजीव घई यांनी दिली. ते लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत
माहितीनुसार मागणी झालेले पैसे देणे पीसीबीला अशक्य झाल्याने पीएसएल स्थगित करावी लागली.