भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये
Free Hotels For Tourist After Indian Army Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने १० मे पर्यंत ९ विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड सारख्या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय ज्या प्रवाशांची वैध तिकीट असणाऱ्या प्रवाशांना रिशेड्युलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 10 मेपर्यंत राहता येणार मोफत ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमान […]
Maulana Masood Azhar Reaction After Family Member Died In Operation Sindoor : दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत बहावलपुर येथे केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, […]
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे […]
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारताने आज जबाबदारीने ही कारवाई केली आहे.
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..