जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत, त्याच्या पैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला त्यामध्ये सगळे तटस्थ आहेत
भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात […]
एएनआय, नवी दिल्ली. ज्या ठिकाणांहून पाकिस्तान ट्यूब लाँच ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, ती ठिकाणे
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्तानकडून
पाकिस्तानने मंगळवारी रात्री जम्मू, उधमपूर, सांबा, अखनूर, नगरोटा, पठाणकोट भागात ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सातत्याने कारवाई करत आहे. याच दरम्यान इंटरनेटवर IC 814 ट्रेंड करत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते.
व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर पसरलेला हा दिशाभूल करणारा संदेश काही नागरिकांमध्ये नकळत भीती निर्माण करीत होता. मात्र, PIB