- Home »
- PM Modi
PM Modi
मी कुठेच नाही तर, मोदींकडे जाईल; भुजबळांच्या मनात काय?
नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शुभारंभ
Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana : 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न
… म्हणून पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही; काँग्रेसचा हल्लाबोल
Harshvardhan Sapkal On PM Modi : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य
नवी मुंबई विमानतळ उद्घाटन, PM मोदी अन् दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (8 ऑक्टोबर) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे.
PM मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, व्यापार आणि पर्यटनाला मिळणार चालना
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
थातूरमातूर घोषणा नको शेतकऱ्यांना जे हवं ते द्या; महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या मोदींना ठाकरेंनी ठणकावलं
Udhhav Thackeray यांनी तप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई तसेच संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.
संघाचं शताब्दी वर्ष पाहण्याचं सौभाग्य आम्हा स्वयंसेवकांना लाभलं; पंतप्रधानांनी लिहला RSS’वर खास लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ हा शाश्वत राष्ट्रीय चेतनेचा सद्गुणी अवतार असल्याचं मत आपल्या खास लेखात मांलं आहे.
RSS चा घुसखोरीविरोधी रोडमॅप तयार! PM मोदींची रणनिती नेमकी कशी? दिल्लीत भाषण…
पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण विधानं केलं. संघाकडे घुसखोरीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी एक ठोस रोडमॅप तयार आहे.
दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात 3% वाढ, पेन्शनधारकांनाही लाभ
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
अनेकदा संघाला चिरडण्याचे प्रयत्न पण…, आरएसएस शताब्दी समारंभात PM मोदी स्पष्टच म्हणाले
PM Modi On RSS : स्वातंत्र्यानंतर संघाला अनेकदा चिरडण्याचे प्रयत्न झाले पण संघ वटवृक्षासारखा खंबीरपणे उभा राहिला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी
