Union Cabinet Decisions : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत आज केंद्रीय मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये सरकारने 2025-26
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत
Narayan Rane Warning To Aditya Thackeray : खासदार नारायण राणे यांनी (Narayan Rane) आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर (Aditya Thackeray) जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईत पहिल्याच पावसाने मोठा दाणादाण उडाली. याचा सर्वच घटकांवर मोठा परिणाम झाला. भुयारी मेट्रोत देखील पाणी शिरलं. यावरून मात्र विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरलंय. पंतप्रधान […]
दाहोदमध्येही ऑपरेशन सिंदूरसाठी माता आणि बहिणींनी आपलं बलिदानदिलं. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी काहीही केले तरी
PM Modi Said Operation Sindoor 3 Principles Against Terrorism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज बिकानेरमध्ये पाकिस्तानला उघड इशारा दिलाय. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) तीन तत्वांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, भारतावर दहशतवादी हल्ला (Terrorism) झाल्यास योग्य उत्तर दिलं जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमकीने घाबरणार नसल्याचं देखील (Ind Pak Tension) पंतप्रधान मोदींनी […]
१५ हजारांचा चायनिज ड्रोन (Chinese drones) पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
Prakash Ambedkar यांनी विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे.
Devendra Fadnavis On Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नरकातील स्वर्ग' आपल्या पुस्कतकामध्ये देशातील
Balochistan Leader Mir Yar Baloch Special Post For PM Modi : भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही करण्यात आली आहे. हे सर्व होत नाही तोच मीर यार बलोचने लवकर […]
PM Narendra Modi Addressed Soldiers Of Operation Sindoor At Adampur Airbase : पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ले करत ते उद्धवस्थ केले. यात 100 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना भारताकडे डोळे वटारले तर, विनाशचं होतो हे समजले असेल, असे पंतप्रधान नरेंद्र […]