 
		29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले.
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.
पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे
विखेंकडे काही कामच उरलेले नाही यामुळे ते कोर्ट कचेऱ्या करत बसले. या कुटुंबाला पराभव मान्यच नाही..
आताची लढाई टेक्नॉलॉजीची. त्याची तयारी करा. रोज एकतरी पोस्ट करा. खोट्या नरेटिव्हचं उत्तर द्या.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे