पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे, असा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदारांची भर घालण्यात आली, असा आरोप केला.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आप्पाराव पेठ गावातील अंगरवार शेतमजूर दांपत्याला मुलाचे शेवटचे दर्शन शक्य झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.
विधानसभेला 20 हजार स्थलांतरित मतदारांना बाहेरून आणलं. त्या मतदानाचा मला 100 टक्के फायदा झाला. - विलास भुमरे, आमदार
शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.