- Home »
- Pune
Pune
पीसीसीआयच्या वतीने पुण्यात भारत-जपान बिजनेस मीटचे आयोजन
शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुण्यातील क्राउन प्लाझा येथे पीसीसीआयच्या वतीने भारत-जपान बिझनेस मीटचे आयोजन.
कोणत्याही समस्येवर युद्ध व आतंकवाद हा उपाय नाही – सिनेअभिनेते मुकेश खन्ना
अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असं मत शक्तिमान फेम प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केलं.
नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीसाठी २ डिसेंबरला पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात; 7 ते 8 गाड्यांची एकमेकांना धडक
पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांच्या घटना ताज्या असतानाच गोल्फ क्लब उड्डाणपुलाजवळ 7 ते 8 वाहनांची एकमेकांना धडक बसून भीषण अपघात.
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?
Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार
पुण्यात अजित पवारांसोबत युती केल्यास राजकीय संन्यास घेणार; प्रशांत जगताप आरपारच्या भूमिकेत
Prashant Jagtap On Ajit Pawar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस सुरुवात झाली असून 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी
सिव्हिल-मिलिटरी फ्यूजन ट्रेनिंग कॅप्सूल 2025 ; 144 MPSC अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य प्रशिक्षण
Military Fusion Training Capsule 2025 : विकसित होत असलेल्या सुरक्षा प्रतिमानाला आणि नागरी प्रशासन आणि सशस्त्र दलांमधील अखंड समन्वयाची
भाऊ म्हणून घरात आणलं, महिलेचा तरुणावर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Women rape on Youngster एका महिलेने गुंगी आणणारे औषध देऊन पुरुषावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना पुण्यामध्ये समोर आली आहे.
बीडमध्ये शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक अहिल्यानगरहून पुण्याला हलवलं
Sharad Pawar यांचे नेते राम खाडेंवर जीवघेणा हल्ला झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारांसाठी अहिल्यानगरमधून पुण्याला हलवलं आहे.
मी खासदार नाही तर शिवरायांचा मावळा…हाती झाडू घेत नीलेश लंकेंनी केली स्वच्छता
Nilesh Lanke: गड म्हणजे दगडांचा ढिगारा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहास सुस्थितीत पोहोचावा.