Sharad Pawar Not Sign Letter Opposition Parties : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची (India Allience) स्थापना झाली. इंडिया आघाडी सत्तेत आली नाही, परंतु त्यांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. पण आता मात्र इंडिया आघाडीत काहीसं बिघाडी असल्याचं चित्र दिसतंय. एकाच वर्षात युती तुटताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादी […]
राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात संघटन पातळीवर मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १० जूनपासून सुरू होईल आणि राज्यात ३०
Call PM Modi Yashomati Thakur Challenge To Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) कॉंग्रेस नेत्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, असं वक्तव्य केलंय. यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कॉंग्रेस एक विचार असून तो संपणार नाही, असं देखील सत्यजीत […]
Bala Darade Warning If Rahul Gandhi Comes To Nashik : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय. कारण ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाच (Rahul Gandhi) धमकी दिली आहे. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. राहुल गांधी नाशिकमध्ये (Nashik) आल्यास तोंडाला काळे फासू. दगडफेक करु. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास धडा शिकवू, असं उबाठाचे […]
Devendra Fadanvis यांनी पहलगाम हल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं.
Jharkhand’s Chaibasa Court issues non-bailable warrant against Rahul Gandhi in defamation case : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर नवं संकट उभं टाकले आहे. वॉरंट जारी करताना न्यायालयाने राहुल गांधींना २६ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश दिले आहेत. भाजप […]
बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. त्याला कायर समझा था क्या ? फायर हूँ मैं, असं कॅप्शन दिलं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केलीयं.