- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; ‘आलू डालो…सोना निकालो’
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
Ketaki Chitale : ‘आमचे देव हिंदू…’, राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची संतप्त पोस्ट व्हायरल
Ketaki Chitale : राहुल गांधी यांच्या लोकसभेतील वक्तव्यावर केतकी चितळेनी ( ketaki chitale) संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज PM मोदी बोलणार, विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर देणार?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देणार का?
दानवे-लाड यांच्यात तू तू में-में! मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद, दानवेंनी धमकावलं…
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.
लिहून घ्या, इंडिया आघाडी गुजरातेत भाजपला हरवणार; राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज
Rahul Gandhi सातत्याने भाजपवर हल्ला करत आहेत. यावेळी त्यांनी जीएसटी आणि नोटबंदीवरून थेट भाजपला गुजरातमध्ये हरवण्याचं आव्हान दिलं आहे.
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो; विशेष अधिवेशनात राहुल गांधी बरसले
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो, या शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसले आहेत. ते संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत होते.
मोदींचा निसटता विजय, ते अयोध्येतून लढले असते तर पराभूत झाले असते; राहुल गांधींनी डिवचलं
भाजप हिंसा पसरवत असून पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीत उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते - राहुल गांधी
‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचा हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज
Rahul Gandhi : संसदेचा सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर (BJP) हल्ला
राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असते तर 25 ते 30 जागा वाढल्या असत्या; राऊतांचे मोठे विधान
राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीला 25 ते 30 जागा अधिक मिळाल्या असत्या. - खासदार संजय राऊत